Wednesday, 23 August 2017
कोळेगाव येथे पाडवा उत्साहात साजरा.
Saturday, 12 August 2017
How to add money in Airtel Payment Bank
Hello friend, are you heard about Airtel Payment Bank, Okay then this video will help you for how to add money in your Airtel Payment Bank account. if you have not created your account in Airtel Payment Bank or you don't know how to create new account in Airtel Payment Bank then click here to watch how to create new account in Airtel payment Bank
Thursday, 10 August 2017
Saturday, 5 August 2017
Sonu tuza mazyavar bharosa nay ka.
Sonu tuza mazyavar bharosa nay ka this song is became most popular song in the maharashtra in this season. specially children's have most fan of this song. My nephews have sung this song very nicely please click here to watch full song of them.
Lotto Men's Vertigo Running Shoes
its will be a fantastic deal when you purchase this shoes form Amazon. great offer for those who believe in quality. just click here and purchase now.
Sunday, 30 July 2017
विकासाची रिबीन आणि कात्री.
सिल्लोड येथे दिनांक २९
जुलै रोजी केंद्रीय दळणवळण व भूपृष्ठ्मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते औरंगाबाद-
जळगाव रस्त्याच्या सिमेंटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी गडकरी साहेब
म्हणाले की सदरील रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दानवे साहेबांच्या हातात कात्री
तर सत्तार साहेबांच्या हातात रिबीन असेल. किती क्रांतीकारी विचार आहेत हे. शेजारचा
चीन डुरक्या फोडतोय तर पाकिस्तान वाकुल्या दाखवतोय अशा परिस्थितीमध्ये देशामध्ये
राजकीय पातळीवरून एकात्मतेचे प्रदर्शन होणे आवश्यक आहे. कारण कार्यकर्त्यांवर
किंबहुना जनतेवर आपले लोकप्रतिनिधी कसे वागतात ह्याचा खूप मोठा परिणाम होत असतो
त्यामुळे विकास कामामध्ये खरोखरच जर राजकारणाला दूर ठेवले तर डॉ.ए.पी.जे अब्दुल
कलाम यांचे २०२० पर्यंत भारत महासत्ता होण्याचे स्वप्न पूर्ण झालेच म्हणून समजा. इंग्रजांनी
हेच केले होते फोडा आणि राज्य करा आणि पुन्हा सर्वाना एकत्र होण्यासाठी
कित्येकांचे बळी गेले कित्येक दिवस वाट बघावी लागली आणि नंतर स्वातंत्र्य मिळाले
त्यामुळे मिळालेले हे स्वातंत्र्य असेच अबाधित ठेवण्यासाठी किंबहुना देशाची प्रगती
करण्यासाठी आज सर्व राजकीय नेत्यांनी किमान विकास कार्यामध्ये तरी राजकीय जोडे
बाहेर ठेवून सकारात्मकता ठेवून सहकार्य करण्याची अपेक्षा आहेत. तरच खऱ्या अर्थाने
विकास कामांची रिबीन आपण समतेच्या कात्रीने कापू शकू यात तिळमात्र शंका नाही.
Subscribe to:
Posts (Atom)